एसटीतील ठिणगी...!
दोन आठवड्यांपूर्वी भिवंडी बस आगाराबाहेर रिक्षा चालकासोबत वाद झाल्यानंतर चालकाचा मृत्यू ओढवला. हा मृत्यू रिक्षाचालकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला असल्याचा दावा एसटी कर्मचाऱ्यांनी केला. या दुर्दैवी घटनेनंतर भिवंडी एसटी आगार आणि राज्यातील इतर ठिकाणचे एसटी आगार उत्स्फुर्तपणे बंद करण्यात आले. या आंदोलनामागे काही मूठभर लोक असल्याचा दावा एसटी महामंडळाच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांनी केला. मात्र, एवढा संताप का, हा प्रकार का घडला, याचाही विचार करणे आवश्यक आहे.
पूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/awtaran/maharashtra-state-transport-workers-strike/

No comments:
Post a Comment