Monday, November 18, 2019

मूठभर लोकांचीच संपत्ती का वाढते?

 

 

देशाचा विकास योग्य दिशेने होत असल्याचा दावा सरकारच्यावतीने सातत्याने करण्यात येत आहे (अर्थात हा दावा सगळ्याच सरकारच्यावतीने केला जातो). त्यानंतर काही दिवसांत ”भारतामधली ५८ टक्के संपत्ती अवघ्या १ टक्का श्रीमंतांच्या खिशामध्ये एकवटली” या एका बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि काहीजणांना यात अप्रुपही वाटलं नाही. ही बातमी म्हणजे देशात वाढत असलेल्या आर्थिक विषमता वाढीचे द्योतक आहे असं म्हणायला हवं. काही मूठभर लोकांची संपत्ती वाढत असेल तर अडचण काय आहे, तुम्ही असे प्रश्न विचारता म्हणजे तुम्ही कम्युनिस्ट का? असा प्रश्न उपस्थित करण्याच्या चक्रातून बाहेर येणे आवश्यक आहे. त्यापेक्षा याकडे सध्याच्या परिस्थितीत लक्ष देणे आवश्यक आहे.

पूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा....

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/awtaran/indias-rising-income-inequality/   

No comments: